• Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
Friday, May 9, 2025
  • Login
No Result
View All Result
NEWSLETTER
Shrirampur Times
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश
No Result
View All Result
Shrirampur Times
No Result
View All Result
Home देश

पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय

by Shrirampur Times
June 10, 2024
in देश, महाराष्ट्र
2.9k 29
0
जम्मू-कश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला
980
SHARES
7.5k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Telegram

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठीच्या सर्व घडामोडी पार पडल्या आणि अखेर तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपवण्यात आली. भाजपप्रणित एनडीए आघाडीते नेते आणि आता देशाचे पंतप्रधान अशी पुन:श्च ओळख तयार केलेल्या मोदींनी या पदाची जबाबारी स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, सोमवारी एक मोठा निर्णय घेतला. देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे. 

पंतप्रधानांचा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी 

पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून, किसान सन्मान निधीचा 17वा हफ्ता मंजूर करण्यात आला आहे. आपलं सरकार हे शेतकऱ्यांशी एकनिष्ठ असून, पदाची जबबादारी स्वीकारताच हा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. येत्या काळात आम्ही शेतकरी आणि संपूर्ण कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करू इच्छितो असंही यावेळी पंतप्रधानांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. 

शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत मोदी सरकारच्या वतीनं तिसऱ्यांदा सत्ता हाती येताच घेण्यात आलेल्या या निर्णयाचा फायदा 9.3 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे, जिथं शेतकऱ्यांच्या खात्यात 17 व्या हफ्त्याचे पैसे लवकरच जमा केले जाणार आहेत. याआधी फेब्रुवारी महिन्याच्या 28 तारखेला या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 16 व्या हफ्त्याचे पैसे जमा करण्यात आले होते. 

काय आहे पीएम किसान सम्मान निधी योजना? 

देशातील शेतकरी वर्गाला मदतीचा हात देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी म्हणून पीएम किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेमध्ये दिली जाणारी रक्कम एकहाती नव्हे, तर  तीन समसमान हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. 

Shrirampur Times

Shrirampur Times

Related Posts

मोठी बातमी! IPL ची स्पर्धा अखेर स्थगित; भारत-पाकिस्तान तणावामुळे BCCI चा मोठा निर्णय
महाराष्ट्र

मोठी बातमी! IPL ची स्पर्धा अखेर स्थगित; भारत-पाकिस्तान तणावामुळे BCCI चा मोठा निर्णय

May 9, 2025
चीनने पुन्हा रंग दाखवला, पाकिस्तानला पाठिंबा दिला; भारताचा जुना मित्र मदतीला धावला
देश

चीनने पुन्हा रंग दाखवला, पाकिस्तानला पाठिंबा दिला; भारताचा जुना मित्र मदतीला धावला

May 6, 2025
विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, ‘या’ ठिकाणी पाहता येणार निकाल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, ‘या’ ठिकाणी पाहता येणार निकाल

May 4, 2025
मोठी बातमी! भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना घेरलं
देश

मोठी बातमी! भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना घेरलं

April 29, 2025
 “भारताने जर आमचं पाणी रोखलं तर…”; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफांचे मोठे विधान
देश

 “भारताने जर आमचं पाणी रोखलं तर…”; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफांचे मोठे विधान

April 26, 2025
कोण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला खालिद?
महाराष्ट्र

कोण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला खालिद?

April 23, 2025
Facebook Instagram Youtube

Category

  • Uncategorized
  • अ. नगर
  • देश
  • महाराष्ट्र
  • श्रीरामपूर

Site Links

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • श्रीरामपूर
  • अ. नगर
  • महाराष्ट्र
  • देश

© 2024 ShrirampurTimes - Shrirampur Times Proudly Present By Creative Corner.